सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही कबुतरखान्यांवर वाद; विद्याधर जोशी म्हणाले “हे सगळ्यांसाठी घातक”
Vidyadhar Joshi: दादरच्या कबुतरखान्याच्या वादावरून काही महिन्यांपूर्वी मोठं राजकारण पेटलं होतं. सुप्रीम कोर्ट आणि मुंबई हायकोर्ट दोघांनीही कबुतरखान्यांवर बंदी घातली होती. या प्रकरणावर अनेकांनी मतप्रदर्शन केलं आणि आता प्रसिद्ध अभिनेते विद्याधर जोशी यांनीही स्पष्ट भूमिका मांडली आहे. अमोल परचुरे यांच्या ‘कॅचअप मराठी’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत विद्याधर जोशींनी कबुतरांमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर थेट भाष्य केलं. … Read more