नसरापूर प्रकरणानंतर अंकिता वालावलकरचा संताप; ‘शून्य सहनशीलतेची वेळ आली’
पुण्यातील नसरापूर प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया देत कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता ‘बिग बॉस मराठी’मुळे चर्चेत आलेली अंकिता वालावलकर हिनेही यावर स्पष्ट आणि तीव्र भूमिका मांडली आहे. अंकिताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सरकारला ठोस कायदा करण्याचं आवाहन केलं. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये … Read more