Tharala Tar Mag: अर्जुनला मिळाला सायलीच्या बालपणीचा पुरावा?
‘ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या प्रचंड उत्कंठा वाढवणारे प्रसंग दाखवले जात आहेत. नवीन प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे अर्जुन आता सायलीच्या भूतकाळाचा शोध घेत थेट तिच्या शाळेपर्यंत पोहोचला आहे. मधुभाऊंनी कोमात जाण्यापूर्वी अर्जुनला सांगितलं होतं की सायलीचे आई-वडील जिवंत आहेत. हीच गोष्ट त्याला सतावत आहे. सायलीने मात्र “सुभेदार मंडळीच माझं कुटुंब” असं म्हणत अर्जुनला हा शोध थांबवण्याचा … Read more