समय रैनाच्या अडचणी संपल्या? सुप्रीम कोर्टाने सर्व FIR रद्द केल्या, पण दिला कडक संदेश
‘India’s Got Latent’ प्रकरणी प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाला मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व FIR रद्द करत त्याच्याविरोधातील फौजदारी कारवाईही संपवली आहे. 14 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला. या प्रकरणात समय रैनासोबत विपुल गोयल, बलराज घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांनाही दिलासा मिळाला आहे. ‘India’s Got Latent’मधील … Read more