रिक्षा वादावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया; “मराठी अनिवार्यच असली पाहिजे”
मुंबईत सध्या रिक्षाचालक आणि मराठी भाषा सक्तीवरून वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुख याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयावर बोलताना रितेश म्हणाला की, महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असलीच पाहिजे. राज्यात राहणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या लोकांनी मराठी समजून घेणं आणि बोलणं गरजेचं आहे, असं त्याने सांगितलं. … Read more