ठरलं तर मग मध्ये नवा ट्विस्ट; प्रियाच्या आगमनाने सुभेदारांच्या घरात वादळ, सायली–अर्जुनच्या आयुष्यातील नवा टप्पा
ठरलं तर मग मालिकेत 16 सप्टेंबरच्या भागात मोठे ट्विस्ट पाहायला मिळाले. सुरुवातीला घरचे सर्वजण अर्जुनवर ओरडतात कारण तो सायलीकडे दुर्लक्ष करतो. मात्र अर्जुन आपली चूक मान्य करून सायलीचं कौतुक करतो. दोघे नंतर रूममध्ये एकांतात वेळ घालवतात. यावेळी सायली अर्जुनला बाळाबाबत लिहिलेल्या चिठ्ठीबद्दल विचारते. अर्जुनला काहीच माहिती नसल्याने ती त्याला सर्व सांगते. तेव्हा अर्जुन स्पष्ट करतो … Read more