TRP अपडेट: स्टार प्रवाहच्या मालिकांचा दबदबा कायम, टॉप 5 मध्ये उलथापालथ
मराठी मालिकांमध्ये टीआरपीची शर्यत नेहमीच रंगतदार असते. यंदाही स्टार प्रवाहच्या मालिकांनीच आघाडी घेतली आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीआरपीत थोडी घट झाली असली, तरीही तिने पहिलं स्थान कायम राखलं आहे. सतत येणारे ट्विस्ट आणि दमदार पात्रांमुळे ही मालिका अजूनही प्रेक्षकांची पहिली पसंती ठरतेय. ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. मालिकेत ऐश्वर्याचं कारस्थान … Read more