दहीहंडीच्या दिवशी रक्तरंजित हादरा! ‘ठरलं तर मग’ मध्ये मधुभाऊंचा खून, सायलीच्या आयुष्याला कलाटणी
Tharla Tar Mag Serial: ‘ठरलं तर मग’च्या 15 ऑगस्ट 2025 च्या भागात प्रेक्षकांना जबर धक्का बसला. सुरुवात होते सायलीने पूर्णा आजीच्या हातातून दूध दूर फेकण्यापासून. घरातील लोकांना तिचं वागणं समजत नाही, पण अर्जुन सांगतो की त्या दुधात विष होतं. त्यानंतर सायली आणि अर्जुन सर्वांसमोर खोट्या कुमूदचा कारनामा उघड करतात. तिने दूधात विष टाकून सर्वांचा जीव … Read more